!
नायकाचं नायिकेवर प्रेम आहे.
नायिकेच मात्र खलनायकावर प्रेम आहे.
पण खलनायकाच नायकाच्या बहिणीवर प्रेम आहे.
नायकाच्या बहिणीच मात्र नायिकेच्या भावावर प्रेम आहे.
पण, नायिकेच्या भावाच खलनायकाच्या बहिणीवर प्रेम आहे.
खलनायकाच्या बहिणीच नायकाच्या भावावर प्रेम आहे.
पण नायकाच्या भावाच नायिकेच्या बहिणीवर प्रेम आहे.
नायिकेच्या बहिणीच मात्र नायकावर प्रेम आहे.
... या भानगडीत शेवटी २ माणसं आत्महत्या करतात. ते कोण?
सांगा! सांगा!...
... नाही जमत?
No comments:
Post a Comment